बाजार विभाग

शेतमाल तारण विभाग

शेतक-यांना त्यांचे शेतमाल तारणावर तारण कर्ज देण्यात येते. हंगामाच्या काळात बाजार मध्ये शेतमालाची आवक वाढलेली असते बरेचवेळा आवक जास्त असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शेतक-यांना शेतमाल कर्ज भावाने कावा लागुनये व त्यांची पैशाची गरज भगविण्यासाठी या करात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंळाचे निर्देशनाने बाजार समिती स्व:फंडातुन शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या विभागात शेतक-यांने शेतमालवार आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तता करुण तारण कर्ज देण्यात येते.